दैनंदिन जीवन तसेच कारभारात महिलांसोबत विविध घटना घडतात. मात्र महिलांना कायद्याची जाणीव नसल्याने त्या काहीच करू शकत नाही. याकरिता, महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची ओळख असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्व ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधांसाठी शासनाच्या डिजिटल लॉकरमध्ये अपलोड करण्यात आलेल्या आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसंसची साफ्ट कॉपी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान ओळखपत्र नसल्यास प्रवाशांची आता फजिती होणार न ...
नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील काही गटातील ७५.९ हेक्टर जमीन राखीव वन म्हणून घोषित करण्याच्या वनविभागाच्या प्रस्तावाला नवेगावबांध ग्रामपंचायत व नवेगावबांध फाऊंडेशनने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे निस्तार हक्क डावलले जाणार आहेत. ...
रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पांदन रस्त्यावर टाकण्यात आलेले मुरूम इर्री ग्रामपंचायतच्या अंगलट आले आहे. ना मंजुर गटातून या मुरूमचे खोदकाम करण्यात आल्याने तहसीलदारांनी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढे ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाण पूल वाहतुकीस धोकादायक असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करुन पूल त्वरीत पाडण्यात यावा. यासंबंधीचे पत्र दोन दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने जिल्हा प्रश ...
जिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे १२६३ घरांची पडझड झाली. तर गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. ...
नगर परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या वृक्ष लागवड अभियानाच्या प्रस्तावाला अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. जुलै महिना संपत येत असताना मंजुरी न मिळाल्याने नगर परिषदेची वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती वांद्यात आली आहे. त्यातच, आतापर्र्यंत क ...
आदिवासी समाजातील लोकांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्याकरीता राज्य सरकारने आदिवासी लोकांना अन्नधान्य आणि आर्थिक स्वरुपात मदत करावी अशी मागणी करीत काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची ...
राज्य सरकारने कर्जमाफीला शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे नाव देवून मोठ-मोठ्या गोष्टी केल्या. मात्र कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक अटी लावल्या. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे भाजप सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी अ ...
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या ठाणेगााव-गराडा रस्त्यावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता उखडला आहे.परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वांरवार रस्ता दुरूस्तीची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुध्दा स ...