शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफी अशी बिरुदावली देऊन मोठा गाजावाजा केला. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे जमा झालेले पैसे बँक खात्यातून परत गेले आणि आता त्यांच्या नावावर संपूर्ण कर्जाची रक्कम शिल्लक असल्याचा प्रकार उघडकीस ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र यामुळे शहरवासीयांची आणि वाहन चालकांची कोंडी होणार होती. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण व अरुंद असल्याने त्याला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी ५१ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाण पूल तयार करण्यात आला. मात्र पूल तयार करताना पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केला नाही. ...
देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र मागील चार वर्षात खोटे आश्वासन व घोषणा देण्याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ काहीच केले नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावरच आहे. ...
अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शास ...
शासनाच्या यादीत गोंदिया जिल्हा मागासलेला व नक्षलग्रस्त आहे. या जिल्ह्याला विकासाच्या माध्यमातून राज्यातून अव्वल आणण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला गती दिली. शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालये, आरोग्यासाठी आरोग्य केंद्र-उपकेंद्र व ...
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचा कारभार सध्या व्हॉट्सअॅपवर सुरू आहे. शिक्षण विभागाकडून शिक्षक व शाळांना सर्वच आदेश व्हॉट्सअॅपवर दिले जात आहे. त्यामुळे जि.प.शिक्षण विभाग व्हॉट्सअॅपवरच अधिक सक्रीय असल्याचे चित्र आहे. ...
मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्ष या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर नग ...
शहरातील भूमिगत गटार योजनेचा विषय दिवसेंदिवस रेंगाळत चालला आहे. यामुळे शहरवासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना बुधवारी (दि.२५) आयोजित नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला नव्हता. ...
कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आलेला बिबट वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने तब्बल ९ तासानंतर पिंजऱ्यात अडकला. ही घटना बुधवारी अर्जुनी मोरगावातील बरडटोली येथे घडली. बिबट पिंजऱ्यात अडकल्यानंतर घाबरलेल्या येथील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...