मानवी जीवनाचा सर्वागीण विकास हा त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. शिक्षणाने संस्कार व मुल्यांची जडणघडण होते. माणसामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. ...
तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे आठ वर्षांचा कालावधी लोटूनही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना धोका पत्कारुन जीर्ण घरांमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे ३२ कोटी रुपयांचे चुकारे थकल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशीत करताच शुक्रवारी (दि.७) शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला तातडीने २५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन द ...
महात्मा जोतिबा फुले हे एक भारतीय विचारक, समाजसेवक, लेखक, आणि क्र ांतिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या याच कार्याने त्यांना महात्मा बनवलं. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली आणि अनेक अडथळे पार करत त्यांनी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ...
संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना सण अग्रीम राशी देण्यात आली. परंतु आमगाव पंचायत समिती मधील ३६ शाळांतील शिक्षकांना सण अग्रीम राशी देण्यात आली नाही. या संदर्भात शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे यांनी बुधवारी (दि.५) शिष्टमंडळासोबतच्या सभेत म ...
मुलांना शिकवितांना शिक्षक तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट,पान तर कधी मद्याचेही सेवन करतात. त्यामुळे विद्यार्थी वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी पुढाकार घेत मद्यपी शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव जि.प. शिक्षण वि ...
गोरेगाव तालुक्यातील ग्राम पठाणटोला येथे सुरू असलेले स्टोन क्रशर आता गावात ध्वनी, वायू व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्य आरोग्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम पडत आहे. ...
धान चुराई मशीन घेऊन जात असलेल्या ट्रॅ्क्टरला मागून येत असलेल्या ट्रकने भिंडत होऊन घडलेल्या अपघातात टॅक्टरच्या चालकासह दोघे जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. ...