तालुक्यातील अनेक गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई आहे. पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनातर्फे अद्याप कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. १ मे पर्यंत यावर उपाययोजना न झाल्यास अर्जुनी-मोरगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घागर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आह ...
उन्हाळा आता आपल्या रंगात येत आहे. रविराज आग ओकू लागल्याने तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कोल्ड रूम (वातानुकुलीत कक्ष) स्थापन क ...
आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेरघर’ योजना सुरू करण्यात आली. परंतु आदिवासी महिलांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ‘माहेरघरां’कडे आदिवास ...
पिण्यासाठी पाण्याची टंचाई कुठे-कुठे आहे याचा आढावा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. यात दुसऱ्या टप्प्यात १४३ तर तिसऱ्या टप्प्यात ३९८ गावे व १५३ वाड्यात पाणी टंचाई आढळली. या ६९४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेने क ...
गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी पुजारीटोली प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अखेर तालुक्यात दाखल झाले आहे. तालुक्यातील ग्राम तेढवा येथील नाल्याच्या बंधाऱ्यात हे पाणी अडले होते. मात्र हा बंधारा भरल्यानंतर हे पाणी पुढे जावून सोमवारी (दि.२२) सायंकाळी वै ...
जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत न ...
एकस्तर वेतन श्रेणी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.क.मडावी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेकडून त्यांना मागणीच ...
अल्पायुष्यात पतीने साथ सोडून दिल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी गावातील वंदना मेश्राम व रिना ठवरे यांच्यावर आली आहे. त्यातच दोघींच्या मुलींचा विवाह तोंडावर आला असून त्यांच्या मुलींच्या लग्नाचा आर्थिक भार उचलण्याची मनीषा अंगी बाळगणाऱ्या एका महिला व ...
गणित व विज्ञानातील शोध लावण्यासाठी आवश्यक बाबी, मानवी जीवन तसेच इतर जीवनसृष्टी व परिसर यावर शोधाचा परिणाम याची माहिती विद्यार्थ्याना बालपणापासून झाली तर त्याची जिज्ञासू वृत्ती वाढू शकेल, याच जिज्ञासू वृत्ती मधून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण ...
चांदाफोर्ट-गोंदिया ही प्रवासी रेल्वे रोज धावते. पण शनिवारी (दि.२०) सायंकाळी एक्स्प्रेसमुळे ६८८०१ क्रमांकाची ही गाडी तब्बल चार तास उशिरा आली. यामुळे दररोज प्रवास करणारे नागरिक, अनेक विभागाचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक प्रशिक्षण करणारे प्रश ...