राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार यांनी अहेरी शहरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन २४ ऑगस्ट ... ...
राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत संगणक लॅब सुरू करण्यात आली. संगणक शिकविण्यासाठी गावातील युवकांना ... ...
झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्य जीवांसाठीही ... ...
जनआशीर्वाद यात्रेकरिता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात पातळी सोडत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी येथील शिवसेना कार्यालयासमोरील सागर चौकात ...
गेल्या दाेन वर्षांपासून काेराेना संकट आवासून उभे आहे. गतवर्षी काेराेनामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणे शक्य झाले नाही. मात्र, यावर्षी काेराेनाचे संकट आटाेक्यात आले आहे. यावर्षी नव्याने दहावी उत्तीर्ण झालेले व गतवर्षी दहावी उत्तीर्ण झ ...