पाकिस्तानच्या चार फर्वर्ड पोस्टदेखील उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे सर्व सैनिक पाकिस्तानच्या सिंध रेजिमेन्टचे होते. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी सैनिकांना आपल्या पोस्ट सोडून पळ काढण्याची वेळ आली. ...
या प्रकरणात थेट पोलिसांवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दविंदर सिंगविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले नाही. निर्धारित वेळेत दोषारोपपत्र दाखल केले नाही तर आरोपी कोर्टाकडे जामीन मागू शकतो. त्यामुळेच दविंदर सिंग यांना पाच म ...