नागभीड :येथील कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खोदून देण्यात आलेल्या शेतबोड्यांचे अनुदान दोन वर्षापासून मिळाले नसल्याची माहिती आहे. परिणामी हे शेतकरी ... ...
जिल्हा उद्योग केंद्राच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ३ हजार २८६ सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग आहेत. कोरोनामुळे यातील सुमारे दीड हजार उद्योगांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. निर्बंध उठविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण केले तर नुकसानीचे भीषण चित्र प ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट आहे. मात्र, काही व्यक्ती याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर निघत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू केली. चंद्रपू ...