नवीन लघु उद्योग उभारताना उद्योजकांकडून स्टॅम्प ड्युटी न घेण्याचे उद्योग विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. काही वर्षे याची अंमलबजावणीही झाली. ही सवलत नव्याने सुरू ठेवून उद्योजकांना पाठबळ देण्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, उद्योग व ...
जगातल्या सर्व देशांमध्ये भारताची लोकशाही हे जागतिक वैभव बनले आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेतील चारही स्तंभ मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्याचे दायित्व, जबाबदारी व कर्तव्य समजून पत्रकारांनी पत्रकारिता करावी, असे आवाहन राज् ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्राच्या विकासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना सुरू आहे. या योजनेतून १०० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस दिल्या जात आहे. शिवाय सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. ३ कोटींचा निधी ...
बल्लारपूर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला आरओयुक्त मतदार संघ ठरेल यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. हा मतदार संघ शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धूरमुक्त गावांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे ...
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या पुढाकाराने वाहतूक शाखेतर्फे शनिवारी श्रमदान मोहिम राबविली. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यासह चव्हाण सकाळीच कार्यालयात पोहोचले होते. दरम्यान स्वच्छता अभियानाला सुरुवात होताच एक वृद्ध थंडीने कुडकुडत असल्याचे प ...
तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकºयांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे. ...
महसूल प्रशासनात गावपातळीवर कोतवाल महत्वपूर्ण कणा आहे. राज्यातील कोतवालांना महसूल विभागात चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा. यासाठी त्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार पुढे केले. मात्र प्रशासनाने कोतवालांच्या न्याय मागणीची अद्याप दखल घेतली नाही. ...
रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करून शंभर खाटांचे श्रेणीवर्धीत रूग्णालय तयार करण्यात आले. मात्र आजच्या स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथील उपजिल्हा ...
बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, असा आपला मानस आहे. पोंभूर्णा तालुक्यातील प्रत्येक बचत गटांना कोणता ना कोणता रोजगार मिळवून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या ...
जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथी ...