येथील रेल्वे स्थानक परिसरातील मध्य रेल्वे को-आॅपरेटीव्ह सोसायटीमार्फत स्टाफ कॅन्टीन रेल्वे प्रशासनाने बंद केली. परिणामी कॅन्टीन चालविणाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे सावट आले. रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी कारभाराविरूद्ध कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहायक रेल ...
राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. ...
स्थानिक सरकार नगर स्थित हिरेंद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकलला अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यामध्ये चार मोटरसायकल व दोन सायकल जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, नागरिक झोपेतून उठल्यान ...
पीकअप वाहनामध्ये भरुन कत्तलीसाठी नेणाऱ्या ११ जनावरांची सुटका करुन चार जणांना पडोली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व्ही. एम. ढाले यांच्या मार्गदर्शनात ताडाळी टी-पार्इंट येथे केली. या कारवाईत १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्दे ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही ठाण्यांतर्गत नाकाबंदी करून १० लाखांच्या दारूसह १५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नवरगाव मार्गावर केली. एकाला अटक तर दुसरा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दि ...
येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील आठ महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. पशुवैद्यकीय अधिकारी लेखामी यांची जुलै २०१८ रोजी बदली झाली. तेव्हापासून पद भरण्यात आले नाही. ...
तालुक्यातील हळदा आवळगाव भुज. परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला होता. त्या वाघाला ठार करावे, या मागणीचे निवेदन कृतिसंसाधन समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. ...
कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ शहर आहे. येथील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने येथे सांस्कृतिक सभागृह बांधावे, अशी मागणी जे.एम.डी.कला अकादमीतर्फे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आ ...
अंधारी नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्यांमध्येच कोरडे पडले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने महिलांमध्ये स्थानिक ...
जिल्ह्यातील मूल-सिंदेवाही मार्गावर मरेगाव समोरील वळण मार्गावर सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रॅव्हल बस व दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीत दोन जण जागीच ठार झाले. ...