१ मार्च २०१७ रोजी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली होती. या श्रमदानाला ६५० दिवस पूर्ण झाले. अभियानात सहभागी स्वयंसेवक ऐतिहासिक वैभव लक्षात घेऊन योगदान देत आहेत. किल्ला स्वच्छतेमुळे पर्यटक भेट देत आहेत. ...
वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो. ...
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी विविध उपाययोजनांसोबत घरावर बारकोड स्टिकर लावण्यात आले आहे. शिवाय, विविध गाण्याद्वारे स्वच्छतेबाबतचा संदेश दिला जात आहे. ‘गाडी वाला आया घरसे कचरा निकाल... ’ घंटागाडीतून निघणारे सूर शहरातील सर्व वॉर् ...
लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले ...
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय स्त्री शक्ती चंद्रपूरतर्फे दरवर्षी दिला जाणारा सुरूचि पोफळी स्मृती तेजस्विनी सन्मान यंदा चंद्रपुरातील उदयोन्मुख नाट्य अभिनेत्री बकूळ अजय धवने हिला प्रदान करण्यात येणार आहे. १० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता चंद्र ...
जिल्ह्यात दारूबंदी परंतु, बह्मपुरी तालुक्यातील चिंचोली, हरदोली, पेपर मिल चौक, चिखलगाव व अन्य गावांमध्ये सर्रास दारूविक्री सुरू असल्याने शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असतानाच चिंचोली येथील महिलांनी स्व ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. यामुळे उपसंचालक ( बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बफर वनपरिक्षेत्रातील मामला गेट नव्याने सुरू करण्यात आला. उदघाटन डॉ. सच्चिदान ...
शासन दररोज नवीन परिपत्रक काढीत आहे. शेतमाल खरेदीला शासन व्यापाऱ्यांना थेट परवाना देत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या खरेदीवर कुठलेच नियंत्रण नसल्याने शेष मंदावला आहे. ...
कोरपना येथे १९९६ ला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीचे काही वर्ष भाड्याच्या इमारतीत काढल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त वास्तू उभारण्यात आली. मात्र येथील रिक्त पदांचा अनुशेष अजूनही कायम आहे. ...