नवरगाव परिसरामध्ये पाण्याचे पाहिजे तसे स्त्रोत नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे धान उत्पादनानंतर मजुरांच्या हाताला काम नसते. शिवाय शासनाच्या रोजगार हमीची कामेही येथे सुरु झाली नाहीत. त्यामुळे मजुरांना कामासाठी भटकंतीची वेळ आली आहे. ...
नागरिकांनी मोहफुले व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जातांना एकट्याने जाऊ नये, तीन-चार जणांच्या गटागटाने आवाज करीत जंगलात जावे, चौफेर नजर ठेवावी, शक्यतो महिलांनी पुरुषांच्या सोबतीने जावे, वृद्ध तसेच कमजोर व्यक्तींनी जंगलात जाणे टाळावे, वाघ जंगलात द ...
दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रतिभा तेजस्वी व्हावी, त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी, यासाठी कलाशिक्षक परमानंद तिराणिक हे २० वर्षांपासून निरनिराळे प्रयोग करीत आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे तारेवरची कसरतच. गायन, वादन व हस्तकला हे विषय ...
लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा तात्काळ लाभ मिळावा व आधार प्रमाणिकरण करून बँक आणि प्रशासनाने समन्वय साधून हे काम पूर्ण करावे. यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर या महत्त्वाच्या कागदपत्रासह आपले आध ...
महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आ ...
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी १७५ कोटी रूपये निधी यावर्षी उपलब्ध करुन देण्यात यावा,अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. ...
दहा वर्षांपूर्वी चंद्रपुरातील बालिकेचे अपहरण करुन हरियाणा राज्यात विक्री केल्याच्या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील ११ आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध घे ...
'जय गजानन' लिहिलेली टोपी घातलेली मंडळी प्रत्येकाजवळ जाऊन 'माऊली' अशी हाक देत सन्मानाने कार्यक्रमस्थळी नेत होते. कार्यक्रमस्थळी गजानन महाराजांची मूर्ती पाहून येणाऱ्या प्रत्येक भक्तांनाही परिसरात येताच माऊलीचा वास असल्याचा भास होत होता. अशा भक्तिमय वात ...
आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील १९७ शाळांनी नोंदणी केली असून एक हजार १८०७ जागांचा समावेश आहे. १२ फेबु्रवारीपासून पालकांना पाल्यांचे अर्ज नोंदविण्याच्या सुचना विभागाने दिल्या आहेत. यानुसार अर्ज भरण्या ...