वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या भागात सध्या रस्ता दुभाजक स्थलांतरित करून रस्ता चौपदरीकरण करणे सुरु आहे. यापूर्वी येथे लाखो रुपये खर्च करून दुभाजक व फुलझाडे लावण्यात आली. परंतु ते बाधकाम चुकीचे होते की काय, पण बांधकाम विभागाकडून पुन्हा नव्याने दुभाज ...
मागील काही वर्षांमध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. त्यामुळे गावागावांतील मराठी शाळांची स्थिती पूर्वीसारखी नाही. त्यामुळे मराठी शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्यशासन तसेच शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. असे असले तरी इंग्रजी शाळांच्या तुलन ...
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून प ...
पेमेंट स्लिपमध्ये किमान वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ग्रॅच्युईटी, बोनस, सुट्यांचे पैसे इत्यादी तपशीलाचा समावेश करणे बंधनकारक आहे. परंतु मागील एक वर्षापासून महाराष्ट्रातील कोणताही शासकीय विभाग, मंडळ अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या परिपत्रकाच ...
अलिशेर मोहम्मद हादिब अलाम (२४) असून मृतकाचे नाव असून तो बिहार राज्यातील सितामढी जिल्ह्यातील मननपूर देनला येथील रहिवासी होता. ब्रम्हपुरी तालुक्यातील भूज येथे गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम सुरू असून हे काम ओ. एस. एस या कंपनीकडे देण्यात आले आहे. अलिशेर ...
काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ...
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) घरकूल यादी बनविताना प्रशासकीय पातळीवर झालेली चूक तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना चांगलीच भोवली होती. एका गावातील नावे दुसऱ्या गावात गेल्याने २३२ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार तालुक् ...
हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला बल्लारपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम आणि त्यांच्या चमूद्वारे सोमवारपासून करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण भागातील ४२ हजार ७९१ व बल्लारपूर शह ...
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू होत्या. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ कलम १२ (ई) नुसार वैयक्त ...
सदर इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून स्लॅबही धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचा संभाव्य धोका ओळखून या इमारतीतील अंगणवाडी बारई समाजाच्या समाजभवनात सुरू आहे. यामुळे येथीलन अंगणवाडीतील बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक इमारती ...