आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नागपूर मार्गावरील थर्मल स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसींग केंद्रात आपली नोंदणी करीत आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत हे केंद्र कार्यरत आहे. आजपर्यंत बाहेरून आलेल्या १३ हजार ३३९ नागरिकांनी या केंद्रात नोंदणी करीत ...
शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नवरगाव-उमरवाही मार्गावर करण्यात आली. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. एका महिन्यातील पाचवी कारवाई असल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नवरगाव-उमरवाही मार्गाने मूलकडे दारुची वाहतूक होत असल्याची म ...
पोलिसांवर इतर गुन्हांचा तपास, बंदोबस्त नाकाबंदी, कंटेन्मेंट झोन बंदोबस्त, कोविड केअर सेंटर बंदोबस्त, हॉस्पिटल बंदोबस्त, बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेले प्रवासी यांची तपासणी, बंदोबस्त व पोलीस ड्युटीचा ताण आहे. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधित व त् ...
चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २५० च्या जवळपास पोहचली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ सावली तालुका वगळला तर १४ तालुक्यातही रुग्ण आढळले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खरीप हंगामाच्या कामाने ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन शासनाच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शि ...
प्रत्येक व्यक्तीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष काढा सेवन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. ...
२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिलपासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्येसुद्धा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. लॉकडाऊनच्या काळातील गरीबांची वीज बिले माफ करा ...
जिल्ह्यात २२८ कोरोना बाधितांपैकी ६० जण चंद्रपूर शहरातील आहेत. अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी शहरापूरते लॉकडाऊन करण्यात आले आहे. सुरुवातीला शहरात एकही रुग्ण नव्हता. गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये झपाट्याने रुग ...
राज्य राखीव दलाचे जवान काही दिवसांपूर्वी पुणे येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चार जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे काही जवानांचे विलिगीकरण करण्यात आले. मात्र, स्वॅब घेतल्यानंतर अद्याप अहवा ...