माझ्या मंत्रालयात ओळखी असून त्याआधारे तुम्हाला तलाठ्याची नोकरी मिळवून देतो, अशी बतावणी करत रायगड जिल्ह्यातील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आष्टीच्या तरुणाला दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
हैदराबादहून हिंगोलीकडे एका टेम्पोतून गुटखा नेत असल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी चौसाळ्याजवळ सापळा रचला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल १९ लाख ९८ हजार ६०० रूपयांचा गुटखा आढळून आला. ...
नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन क ...
जिल्हा पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे जोराने वाहत आहे. यामध्ये ठाणेदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सहा ठाणेदारांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ...
ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले. ...