बसस्थानकातील कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, अशा प्रकारे अन्नपदार्थ तयार करुन विक्री करण्यात येत होते. ...
जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. ...
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे. ...
आठही जिल्हे अद्याप कोरडेच असताना औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प बुधवारी ६३ टक्क्यांवर पोहोचला. समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडी वगळता जवळपास सर्वच मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप ठणठणाट आहे. ...
येथील जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी कक्ष बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते या कक्षाची सुरूवात करण्यात आली. औरंगाबादनंतर बीडमध्ये पहिल्यांदा हा कक्ष स्थापन होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा ह ...
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी काढलेल्या धडक मोर्चा आणि ७ तासांच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. ...
शेतीच्या वादातून २७ जुलै रोजी शहराजवळील वासनवाडी शिवारामध्ये एकाच कुटूंबातील तीन सख्या भावांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी किसन पवने, डॉ.सचिन पवने, अॅड. कल्पेश पवने यांना बुधवारी न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची ...