लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

जीवनसमृद्धीसाठी केवळ पैसाच महत्त्वाचा नाही - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जीवनसमृद्धीसाठी केवळ पैसाच महत्त्वाचा नाही

उद्या धनत्रयोदशी. कुणी एखादा छानसा सोन्याचा दागिना घेईल, तर कुणी चांदीची वाटी आणि चमचा खरेदी करेल. कुणाच्या घरी नवे वाहन येईल तर आणखी कुणाच्या तरी घरी टीव्ही आणला जाईल. थोडक्यात, जो तो या मुहूर्तावर आपल्या ऐपतीनुसार खरेदी करेल. ...

या ३४ शेतक-यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या ३४ शेतक-यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

प्रत्येक सरकार शेतक-यांचा कैवारी असल्याचा दावा करते. मात्र तरीही शेतकºयांची अवस्था दयनीय आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतक-यांच्या नावाने मते मागून, त्यांचे नेते बनून राजकारणी विधानसभा आणि लोकसभेत जातात. ...

हे नरबळी घेणा-या रेल्वे अधिका-यांवर खटला भरा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे नरबळी घेणा-या रेल्वे अधिका-यांवर खटला भरा!

उत्तर प्रदेशात लागोपाठ तीन रेल्वे अपघात झाल्यानंतर आता मुंबईत एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांना हकनाक जीव गमवावा लागला ...

संपूर्ण देशाने आसामचे अनुकरण करायला हवे - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपूर्ण देशाने आसामचे अनुकरण करायला हवे

गेल्या आठवड्यात आसाम विधानसभेने एक अभूतपूर्व असे विधेयक मंजूर केले. ‘प्रोणाम (प्रणाम) विधेयक’ असे या विधेयकाचे नाव असून, ते ध्वनिमताने मंजूर केले गेले ...

स्वातंत्र्यानंतर आता भारत-जपान मैत्रीने नव्या युगाचा केला शुभारंभ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वातंत्र्यानंतर आता भारत-जपान मैत्रीने नव्या युगाचा केला शुभारंभ

इतिहासात डोकावून पाहिले तर इसवी सनाच्या सहाव्या शतकात भारतातून बौद्ध धर्म जपानमध्ये पोहोचला तेव्हा दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक संबंध सर्वप्रथम प्रस्थापित झाल्याचे दिसते. ...

- ही द्वेषाची वावटळ लोकशाही नष्ट करेल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :- ही द्वेषाची वावटळ लोकशाही नष्ट करेल

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश..! या चौघांमध्ये एक समानता होती. या चारही व्यक्ती मुक्त विचारांच्या होत्या व चारहीजण आपले विचार कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोकपणे व्यक्त करत असत. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल ...

रेल्वेचा कारभार आमूलाग्र बदलावा लागेल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रेल्वेचा कारभार आमूलाग्र बदलावा लागेल

दि. १६ एप्रिल १८५३ रोजी म्हणजे १६४ वर्षांपूर्वी बोरीबंदर (मुंबई) आणि ठाणे या दरम्यान भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली तेव्हा त्या गाडीमध्ये फक्त ४०० प्रवासी होते ...

जीवघेण्या बैठ्या खेळांतून मुलांना मैदानात उतरवा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जीवघेण्या बैठ्या खेळांतून मुलांना मैदानात उतरवा!

खोल समुद्रात आढळणारा ब्ल्यू व्हेल नावाचा मासा आत्महत्या करण्यासाठी पाण्याबाहेर किना-यावर येतो, अशी आख्यायिका आहे. याच सागरी माशाच्या नावावरून फिलिप बुदेकीन नावाच्या रशियन विद्यार्थ्याने ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ .. ...