लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सुधीर लंके

महसूल राज्यमंत्री अडचणीत? - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महसूल राज्यमंत्री अडचणीत?

वाळू ठेकेदाराची पाठराखण : अण्णा हजारे सरकारला जाब विचारणार ...

उद्धवजी, सगळेच निकम्मे आहेत - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धवजी, सगळेच निकम्मे आहेत

उद्धवजी, नगर जिल्ह्यात प्रशासन आणि सगळेच राजकीय पक्ष निकम्मे झाले आहेत़ ‘सरकार’ आणि ‘प्रशासन’ नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही़ राज्यातील भाजप सरकार निकम्मे आहे ...

वाळू ठेक्यांच्या निविदेतच घोटाळा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाळू ठेक्यांच्या निविदेतच घोटाळा

वाळू ठेक्यांचा लिलाव काढताना लिलावातील सहभागाची आॅनलाइन नोंदणीची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केल्याचा अजब नमुना नगरला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे ठराविक वाळू ठेकेदारांसाठी प्रशासनच निविदा ‘मॅनेज’ करते की काय? असा संशय निर्माण झाला आ ...

नगरला झालेय तरी काय? - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :नगरला झालेय तरी काय?

कुठल्या ना कुठल्या कारणाने  नगर जिल्हा कायम चर्चेत असतो. दोन शिवसैनिकांची नुकतीच झालेली हत्या, सोनई, खर्डा, कोपर्डीसारख्या राज्य ढवळून काढणाऱ्या घटना, छिंदम प्रकरणाने उठलेला गदारोळ.. ...

अण्णांचे आंदोलन का फसले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अण्णांचे आंदोलन का फसले?

कार्यकर्ते घडविण्याकडे अण्णांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातून त्यांची चळवळच थकू लागली आहे. अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन का फसले? याबाबत त्यांचे समर्थकच प्रचंड अस्वस्थ आहेत. दिल्लीतून आल्यानंतर अण्णांना थकवा जाणवतो आहे. पण, केवळ अण्णांनाच नाही त्या ...

मुक्ती कोणाला - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मुक्ती कोणाला

अण्णांच्या नव्या आंदोलनातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील.. ...

जनतेतून नेते घडण्याची प्रक्रिया थांबली - बबनराव ढाकणे - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जनतेतून नेते घडण्याची प्रक्रिया थांबली - बबनराव ढाकणे

पाथर्डीचे पहिले आमदार व माजी मंत्री बबनराव ढाकणे यांची ‘लोकमत’ला रोखठोक मुलाखत ...

जिल्हा बँकांच्या भरतीवर नियंत्रण कुणाचे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिल्हा बँकांच्या भरतीवर नियंत्रण कुणाचे?

अहमदनगर आणि सातारा या दोन जिल्हा सहकारी बँकांची भरती प्रक्रिया शासनाने रद्द केली. या बँकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शीपणाचा अभाव आहे, असा निष्कर्ष शासनाने नोंदविला आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर ...