Stock Market : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जवळपास २% वाढ झाली आहे. परिणामी, देशातील टॉप सात कंपन्यांचे मार्केट कॅप २ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले आहे. ...
महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...
महत्त्वाच्या वेळी UPI ट्रान्झॅक्शन फेल होणे, ही आता राष्ट्रीय समस्या बनली आहे. कॅश नाही आणि पेमेंट होत नाही, अशा वेळी काय कराल? ट्रान्झॅक्शन फेल का होते, यामागची कारणे सविस्तर जाणून घ्या. ...
'ठरलं तर मग' मालिकेत 'पूर्णा आजी'ची भूमिका अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. रोहिणी हट्टंगडी यांची मालिकेत एन्ट्री झाल्यावर जुई गडकरी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. ...