- जर भाजप खरंच मराठीसाठी कट्टर असते, तर त्यांनी मराठीसाठी अध्यादेश का काढले नाहीत? आम्ही दोन महिने का थांबलो? आम्हाला खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही नोटीस बजावली आहे, असे वक्तव्य सुषमा अंधारेंनी केले. ...
Sharad Pawar: पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणं योग्य नाही. मात्र देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
दोन दिवसांपासून विभागात ढगाळ वातावरण असून, तुरळक सूर्यदर्शन होत आहे. सर्वाधिक पाऊस नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत झाला. विभागाच्या ६७९ मि.मी. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९६ मि.मी. पाऊस मराठवाड्यात आला आहे. ...
केरळमध्ये पाऊस प्रचंड आहे. एअर इंडियाने या विमानाला ठेवण्यासाठी आपला हँगर उपलब्ध केला होता. या विमानाची दुरुस्ती केली जात होती, परंतू ते काही दुरुस्त होऊ शकलेले नाही. ...