कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फ ...
लाखांदूर येथील वीज वितरण कंपनी अंतर्गत बारव्हा, लाखांदूर, सरांडी बु. व विरली बु. आदी चार मंडळांतर्गत तालुक्यात एकूण ७ हजार ४ कृषी वीज पंपधारक शेतकरी आहेत. तथापि, बारव्हा मंडळात १ हजार ४३, लाखांदूर मंडळात १ हजार १९३, सरांडी बु. मंडळात १ हजार १३४ व विर ...
गत सहा महिन्यांनंतर २ जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. १ जानेवारीला निरंक असलेल्या भंडारा जिल्ह्यात २ जानेवारी रोजी चार रुग्ण आढळून आले. ३ जानेवारी रोजी सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच नऊ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. त्यातील आठ जण एकट्या भंडारा श ...
उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाऊस फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिण ...
जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. ही वेळ येऊ द्यायची ...
नाशिक : शासनाच्या विविध योजना मंजूर करून घेत त्याच्या खोट्या निविदा काढून सुमारे १४७ शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनीच गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी विभागाच्या सुमारे १६ अधिकाऱ्यांनी सहा वर्षांत शासनाची सुमारे ५० कोटी, ७२ लाख, ७२ हजार, ...
भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते. ...
गुळ घेऊन आलेल्या धुळ्याच्या एका तरुणीवर आपल्या वाहनात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी पोलिसांनी एका प्रॉपर्टी डिलरला अटक केली. ...