बाधित आढळणाऱ्या रुग्णांना कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने सौम्य लक्षणे असल्याने ८५२ रुग्ण गृहविलगीकरणात असून केवळ ३५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८,६००५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,५८,५१४ नमुन्यांची आ ...
जिल्ह्यात रविवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल ३०३५ रुग्णांची वाढ झाली असून, दुसऱ्या लाटेवेळीदेखील फार कमीवेळा रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, दिवसभरात १३५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ...
अरुंद गल्लीबोळ अन् दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या जुन्या नाशकातील नानावली भागातील नागझिरी शाळेलगत असलेल्या एका घराला रविवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे आग लागली. सुदैवाने हे घर कुलूपबंद होते आणि अग्निशमन दलाने वेळीच शर्थीचे प्रयत्न करत आग ...
सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सुहास शुक्ल यांचे कार्य चार दशकांपासून अविरत सुरू आहे. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती देणारे ‘ध्यासपर्व : सामाजिक बांधीलकीचे’ हे पुस्तक तरुणाईला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला. ...
बदली प्रक्रिया मोबाइल ॲपवरून होणार असल्याने हजारो शिक्षकांचा त्रास वाचणार आहे. बदलीसाठी या ॲपवरच अर्ज सोप्या पद्धतीने भरता येणार आहेत. याशिवाय विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी या ॲपवरच सर्वांना पाहता येणार आहे. ...
अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्याच्याशी काँग्रेसचा काहीएक संबंध नाही, राणा यांनी विनाकारण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करू नयेत, असं स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिलं. ...