आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दहिफळ परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली असून बाभळगाव येथील एका शेतकऱ्याच्या ... ...
कळंब : संसाराच्या धावपळीतून, जबाबदारीच्या प्रापंचिक ओझ्यापासून बाहेर निघून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील प्रवास आनंददायी, प्रसन्न असावा ही निवृत्तीचे आयुष्य ... ...