कोरेगाव-भीमाची दंगल हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले षड्यंत्र होते. दंगलीच्या मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा तो डाव होता ...
पाच वर्षांत १४१ प्रकल्प पूर्ण झाले असे सरकारी आकडेवारी सांगते, मग उर्वरित ३१३ प्रकल्पांसाठी ९३ हजार कोटी कसे लागणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. ...
राज्यात आणि केंद्रात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार आल्याचा मोठा आर्थिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. ...
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी विस्तार होत असून काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे ...
'... आणि त्यांनी पाठीवर थाप टाकत, खळाळून हसत दाद दिली. तेव्हापासून आमची मैत्री झाली. ती अगदी ते जाण्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत..' ...
'सकाळपासून साहेबांनी जेवणही घेतलेले नाही. सतत फोनवर आहेत... बोलत आहेत, लोकांना भेटत आहेत...' ...
अन्य प्रकल्पांच्या सुप्रमासाठी वर्षानुवर्षे फाइल हलत नाही. मात्र, या प्रकल्पांना एवढी गती का दिली गेली? असेही सवाल मंत्र्यांनी केले आहेत. ...
आपण स्वत: १२ तारखेला परळी येथे जाणार असून त्या दिवशी, राज पुरोहीत, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राम शिंदे हेही येणार असल्याची आपली माहिती आहे. ...