Crime News : पिंकू रामेश्वर पांडे (४५) रा. केळापूर असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. पिंकू पांडे हा केळापूर येथील जगदंबा मंदिरात पुजारी म्हणून काम करतो. त्याच ठिकाणी जन्मत: दिव्यांग असलेला प्रकाश विजयराव करकुले हा सुद्धा उपस्थित असतो. ...
बुधवारी वणी आगारातून पाटणसाठी बस सोडण्यात आली. परतीच्या प्रवासात मानकीलगत एका अज्ञात इसमाने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसचे १० हजारांचे नुकसान झाले. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता उपचार कक्षात ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त नसल्याने मृत्यूचा धोका वाढला आहे. मात्र तत्कालीन प्रशासनाकडून याची दखलच घेण्यात आलेली नाही. ...
Yawatmal News अत्याचारग्रस्त मुलींना अनेक कुटुंबेही स्वीकारत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी एका युवकाने चक्क सहा एकरांत स्वतंत्र गावच वसविण्याचा वसा घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरीनजीक हे गाव वसत आहे. ...
परिवहन महामंडळाचे कर्मचारी महिनाभरापासून संपावर आहेत. या काळात सुरुवातीचे काही दिवस सर्व कर्मचारी कामावर होते. साधारणत: २६०० कर्मचारी या काळात आपल्या विविध आस्थापनांमध्ये सेवा देत होते. त्यानुसार ७ तारखेला एक कोटी २० लाख रुपयांचे वेतन कर्मचाऱ्यांच्य ...
वणी शहरातील अनेकजण परदेशगमन करतात. काहीजण शिक्षणाच्या निमित्ताने, तर काहीजण नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत वास्तव्याला आहेत. अधूनमधून त्यांची वणीत ये-जा सुरू असते. कोरोनाची दुसरी लाट शमण्याच्या मार्गावर असताना देशात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. त ...
महागाव तालुक्यात बकरीच्या पायाने पाणी सांडून शेजाऱ्याच्या अंगणात गेल्याने त्यांच्यात वाद झाला तर दुसऱ्या घटनेत बकऱ्यांनी शेतात जाऊन तूर खाल्ल्याने एकास जबर मारहाण करण्यात आली. ...
२०१५ पासून शहरात राबविली जाईल अशी घरकूल योजना डिसेंबर २०२१ मध्येही प्रत्यक्ष सुरू झालेली नाही. आता आणखी अधिकृत मान्यतेचा कागद हाती येण्यासाठी किती वेळ लागेल याचे उत्तर पालिका प्रशासनाकडे नाही. ...
यापूर्वी सन १९७८ मध्ये कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहा दिवसांचा संप केला होता. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करावी, ही त्यांची मागणी होती. त्यावेळी बोनस १११ रुपयांनी वाढला होता. यानंतर १९८९ मध्ये चार दिवस संप करण्यात आला. ...
राज्यात १ नोव्हेंबर २००५ या तारखेपासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत मृत्यू पावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही आर्थिक हातभाराशिवाय कसे तरी जगावे लागत आहे. त्यामु ...