Next

महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहलं? BJP's Women MLA Wrote A Letter to Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 09:27 AM2021-09-23T09:27:49+5:302021-09-23T09:28:15+5:30

“सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का?" असा सवाल उपस्थित करत १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलंय. भाजपच्या १२ महिला आमदारांनी हे पत्र लिहलंय. पळपुटेपणा, राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर, कागदी घोडे, लंगडे युक्तीवाद अशा काही शब्दांचा वापर करत मुख्यमंत्र्यांना खोचक असं हे पत्र लिहण्यात आलंय. काय आहे त्या पत्रात वाचा जसंच्या तसं...