वृक्षारोपण व वृक्षसंवधनाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्ष लागवड उपक्रम गत वर्षापासून शासनाने हाती घेतला आहे. स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेसाठी स्थानिक वन विभागानेही कंबर कसली आहे. ...
प्लास्टिकचा वापर टाळावा म्हणून देशपातळीवर जनजागृती केली जात आहे. नागरिकांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरू नये, असे आवाहन केले जात आहे. ...
महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी, अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून विविध विकास कामे होत आहेत. ...
नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या महाराष्ट्र व छत्तीसगढ राज्याच्या सीमेवरील अबुजमाडात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान जप्त करण्यात आलेले खच्चर प्रजातीचे सहा घोडे सध्या वर्धेच्या पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रमात आणण्यात आले आहे ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील गटबाजी वर्धा जिल्ह्यात संपलेली नाही. त्यातच अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या सूचनेनुसार पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सध्या सुरू करण्यात आल्या आहे. ...