नेरीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जिद्द, चिकाटी व प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे आणि शासनावर ठेवलेला विश्वास तसेच इच्छाशक्तीमुळे आज १२ वर्षापासून प्रलंबित असलेला जमिनीच प्रश्न मार्गी लागला आहे. ...
शालेय जीवनात आपले भावी भविष्य उज्वल होण्यास आपली पुस्तके आणि शालेय वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉ. बाबासाहेबांनी असंख्य पुस्तकांचे वाचन करून ज्ञानार्जन केले. ...
पाणी बचत ही काळाची गरज आहे. भावी पिढीला समृद्ध करण्यास्तव आजपासून पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...
येथील श्री हेल्थ व विदर्भ बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेहेर झेंडे यांच्या स्मृत्यर्थ ‘जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव मेहेर श्री २०१८’ स्पर्धेचे आयोजन केले होते. ...
बोर्डाच्या पेपर फुटीप्रकरणी वर्धा शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून वर्ध्यातील पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. ...
आजच्या तरुण पिढींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता कौशल्य हस्तगत करुन स्वयंरोजगार उभारावा. आणि इतरांना स्वयंरोजगारामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी.... ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील शासकीय निवासस्थानातील रहिवाशांना योग्य सोईसुविधा देण्यात याव्या, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनच्यावतीने करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पऱ्हाटीची उलंगवाडी झाली असली तरी काही प्रमाणात शेतात कापूस आहेच. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे पऱ्हाटी उत्पादकांना जबर फटका बसला. येत्या वर्षांत या बोंडअळीचा प्रभाव कायम राहू नये याकरिता असलेली पऱ्हाटी जाळून त्याचा प्र ...