आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण ...
वर्षभरापूर्वी याच दिवशी २२ आॅगस्ट रोजी वर्ध्याच्या शहरपक्षी म्हणून भारतीय नीलपंख पक्ष्याच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. या शहर पक्ष्यांची निवड बहुसंख्य वर्धेकरांनी मतदान प्रक्रियेव्दारे केली असल्यामुळे नीलपंख पक्ष्याचे आकर्षक शिल्प शहरातील धुनिवा ...
येथील डॉ. रविदत्त कांबळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून बुधवारी परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. ...
आजच्या काळात नैतिक शिक्षणाचे पतन होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचा नैतिक शिक्षणाचा विचार आज अत्यंत प्रासंगिक आहे. गांधीजींनी सर्वधर्म समानतेचा विचार मांडला होता. तो अमलात आणण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे, असे मत केरळच्या साहित्यिक प्रो. क ...
गावातील गरजूंना स्वस्त दरात आवश्यक ते धान्य पुरवठा करण्यासाठी गावोगावी स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती करण्यात आली आहे. पण, या दुकानातून धान्य वाटपामध्ये गैरप्रकार वाढल्याने काहींना लाभापासून वंचित राहावे लागत होते. हा गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने पॉ ...
नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. ...
नागपूरवरुन जामकडे सेंटिगचे पाईप घेऊन जात असलेल्या भरधाव ट्रक अनियंत्रित होत कालव्यात पडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ वरील आजदा शिवारात घडली. ...
महत्मा गांधी यांची विचार दृष्टी भारतच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रासंगिक आहे. गांधीजींच्या सभ्यता विषयक विचारांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि रामराज्य एकसमान आहेत. मनुष्य विरोधी सभ्यतेच्या विरोधात उभे असणारे गांधी एकमेव ...
ईव्हीएम बंद करा, मतदान मतपत्रिकेवर घ्या व देशात लोकशाही वाचवा या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मनसेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. ...