जिल्ह्यातील १५ लाख ७८ हजार ६२० नागरिकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदांवर आहेत. नागरिकांना वेळीच उत्तम सुविधा मिळण्याकरिता आरोग्य यंत्रणाह ...
कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सुरुवातीपासून अॅक्शन मोडवर कार्यरत आहे. पण, नागरिकांचा बेजबाबदारपणा कोरोना संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील सेवाग्राम आणि सावंगी रुग्णाल ...
जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. पण दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्याच्या तुलनेत उपलब्ध आरोग्य सुविधा काही प्रमाणात तोकडी पडत आहे. प्रत्येक कोविड बाधिताला वेळी ...
या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून जिल्ह्यासाठी किती ऑक्सिजन मिळू शकतो. तसेच येथे उत्पादित होणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा सध्याच्या आपातकालीन परिस्थितीत वर्धाशेजारील काही जिल्ह्यांना पुरवठा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून व्यवहार्यता तपासण्य ...
कोविडची सौम्य लक्षणे असलेल्यांसह लक्षणविरहित कोरोनाग्रस्तांना सध्या स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. परंतु, अनेक व्यक्ती अलगीकरणासाठी घरात वेगळी व्यवस्था नसतानाही होम आयसोलेशनची मागणी करीत आहेत, तर काही सुजाण ॲक्टिव्ह कोरोनाग् ...
रेमडीसीवर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी फारसे उपयोगी नाही, रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडीसिविर औषधासाठी आग्रह धरू नये. डॉ कलंत्री यांचे हायड्रोक्लोरोक्वीन औषधावरील संशोधन सुद्धा लँसेट मासिकात प्रकाशित ...