पंजाब महाराष्ट्र बँकेला रिझर्व्ह बँकेने आपल्या कक्षेत घ्यावे व त्यातील ठेवीदारांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी हिवाळी अधिवेशनात विधान भवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली. ...
विदर्भ प्रगत आणि सक्षम करायचा असल्यास येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पर्याप्त सुविधा, शेतीपूरक उद्योग आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास विदर्भातील शेतकऱ्याप्रमाणे येथील बेरोजगारही आत्महत्येचा मार्ग पत्करतील, अशी चिंता विदर्भ ...
ग्राम रोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन देण्यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. ...
संविधानाची मूलभूत तत्त्वे मनामनात रुजविणे व ती घराघरात पोहचविणे काळाची गरज आहे, म्हणून संविधानाची माहिती शिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना अनिवार्य करावी, अशी मागणी लोकसेवा संघटनेच्या मोर्चातून करण्यात आली. ...