आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Jyotipriya Malik: पश्चिम बंगालमधील रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी आज एक सनसनाटी दावा केला आहे. माझी प्रकृती बरी नाही आहे. मी फार काळ जिवंत राहीन, असं वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ...
Tata Motors: देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सला सिंगूर प्रकरणात मोठा विजय मिळाला आहे. सिंगूरमधील टाटा मोटर्सची नॅनो फॅक्टरी बंद केल्याबद्दल कंपनीला सप्टेंबर २०१६ पासून ११ टक्के व्याजासोबत ७६६ कोटी रुपये देण्याचे आदेश लवादाने पश्चिम ...
CM Yogi Adityanath Janta Darbar: योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारात चक्क पश्चिम बंगालमधील काही लोकांनी उपस्थिती लावत तेथील स्थानिक समस्या मांडत त्या सोडवण्याची विनंती केली. ...
टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतली असतानाही, काँग्रेसकडून टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव तथा पक्षाचे लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी यांना निशाणा केले जात असल्याने तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व नाराज आहे ...