अलमट्टी जलाशयाची उंची वाढवल्यानंतर सांगली, कोल्हापूरला जिल्ह्यांना महापुराचा कोणताही धोका होत नाही. महाराष्ट्रातील राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी आरोप करत असल्याची टीका कृष्णा नदी आंदोलन समितीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष व निराणी उद्योग समूहाचे प्रमुख स ...
संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची उन्हाळ्यापर्यंतची चिंता मिटली आहे. ...
नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर आणि नीरा-देवघर या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पा ...
Gardening Tips : Checking Soil Moisture Depth Without Touching : how to measure soil moisture : checking soil wetness in garden : gardening hacks for soil moisture : know when to water your plants like a pro - follow steps : plant watering tips : whe ...
१५ ऑगस्टपूर्वी शहराला २६ एमएलडी तरी वाढीव पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चाचणी अयशस्वी ठरल्याने लवकर वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. ...
अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शुक्रवारी धरणात १२०.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग चालू केला आहे. ...