Marathwada Dam Water Level : मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहिल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. नाशिक जिल्ह्याच्या पावसावर आधारलेले जायकवाडी धरण ७२ टक्के भरले असले तरी मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लघु-मध्यम प्रकल्प तळाला गेले आहेत.( ...
Maharashtra Dams Water Storage सध्या विदर्भात पावसाने कहर केला असून, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरी वगळता दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे. ...
नागपूर जिल्ह्यात ६ ते ९ जुलै या चार दिवसांत झालेली अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे ६ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ८ हजार ८८६ शेतकरी बाधित झाले आहेत. ...
Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून, जायकवाडी धरण ७० टक्के भरलं आहे. आता पाणी गोदावरी नदीतून नांदेडच्या दिशेने झेपावणार आहे. (Jayakwadi Dam) ...
Gosekhurd Water Project : भंडारा येथील गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे बुधवारी उघडण्यात आले असून ५.२९ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. (Vidarbha Flood) ...