काश्मीरच्या अनंतनागमध्ये भीषण अपघात; पाच मुलांसह ८ जणांचा मृत्यू कोल्हापुरातील कळंबा कारागृह हाऊसफुल्ल; सांगलीतील १२० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर शेतकऱ्यांना ड्रोनच्या खरेदीवर मिळतंय अनुदान, त्वरित करा अर्ज अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना सांगलीत कृष्णेने इशारा पातळी गाठली, वारणेला पूर; कोयनेतून ३२,१०० तर वारणेतून १५,७८५ क्युसेकने विसर्ग "माझा माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही", नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या ममता बॅनर्जी! सोलापूर - वीर धरणातून पाणी सोडल्याने निरा नदी दुथडी वाहू लागली; नदीकाठाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा बेलापूर इमारत दुर्घटनेतील लोकांना तातडीने मदत करा; मुख्यमंत्र्यांच्या आयुक्तांना सूचना कोल्हापूर जिल्ह्यातील ७२ गावांतील ६० हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली नवी मुंबई - बेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश कोल्हापूर - पावसामुळे शहरातील अनेक पूराचं थैमान, व्हिनस कॉर्नर परिसरात पुराचे पाणी साचलं चिंताजनक! गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा कहर; आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ३ जवान जखमी कोल्हापूर - कोल्हापुरातील महापूर स्थितीमुळे राष्ट्रपतींचा दौरा पुढे ढकलला कोल्हापूर - कोल्हापूरकरांना दिलासा, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद INDW vs BANW : Team India फायनलमध्ये! भारताची नारी बांगलादेशवर 'भारी'! ११ षटकांत सामना जिंकला
Water, Latest Marathi News
पश्चिम घाटातील महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा सातत्याने होणाऱ्या 'वर्षा'वाने न्हाऊन निघाल्या आहेत. जुलै महिन्यात सलग तीन आठवडे पडणाऱ्या पावसाने आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा अधिक पटीने पावसाची नोंद झाली आहे. ...
धरणाचे चार दरवाजे खुले असून, शुक्रवारी पहाटे ५ वाजता एक क्रमांकाचे गेट उघडले होते, दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने क्रमांक एकचा दरवाजा दुपारी १ वाजता बंद झाला. ...
पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मागील ३६ तासांत तब्बल २५ टक्के पाणी उजनीत आल्याने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता माइनसमधील हे धरण प्लसमध्ये आले आहे. ...
पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात उर्ध्वभागातून पाण्याची आवक झालेली नाही. ...
ग्रामीण भागात जलवाहिनी असली तरी बहुतांश नागरिक हातपंप, विद्युत पंप, आड, विहिरीचे पाणी पितात. ...
दि. २६ जुलै २०२४ सकाळी ६=०० वाजे पर्यंतीची राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती ...
महावितरणकडून वीजयंत्रणेत बिघाड झालेल्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यास युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ...
Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी असून शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण निम्म्यावर आले आहे. ...