१५ ऑगस्टपूर्वी शहराला २६ एमएलडी तरी वाढीव पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चाचणी अयशस्वी ठरल्याने लवकर वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. ...
अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शुक्रवारी धरणात १२०.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग चालू केला आहे. ...
Jayakawadi Dam Water : यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी प्रकल्प ९२ टक्के भरल्याने मराठवाड्यातील तब्बल १.८ लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी ७ आवर्तनांतून नियोजित पाणीपुरवठा केला जाणार आहे. (Jayakawadi Dam Water) ...
cold shower vs hot water bath benefits : which is better cold or hot water shower for health : cold vs hot shower health effects : bathing tips for health : ऋतू, शरीराची प्रकृती आणि आपली तब्येत यानुसार आंघोळीसाठी थंड पाणी वापरावे की गरम ते पाहा... ...
मुंबईत पाणीपट्टीमध्ये शेवटची वाढ २०२१ मध्ये झाली होती. तेव्हा पालिकेने ५.२९ टक्के इतकी वाढ केली होती. त्यानंतर पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव होता. पण अंमलबजावणी झाली नाही. ...