मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पावरून सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणारा पाणी उपसा सध्या थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
अजित मांडके मुख्य उपसंपादक नेक वर्षांपासून ठाण्याची पाणी समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि राजकर्त्यांकडून आश्वासने दिली जात आहेत. त्यात वाढीव ... ...
Water Shortage : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाण्याचे साठे यंदा मार्च महिन्यापासूनच आटू लागले असून भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यांतील आदिवासी बांधवांना लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
पुणे महापालिकेकडून मर्यादेपेक्षा जास्त पाण्याचा वापर झाल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला दंड ठोठावला आहे. हे समस्या गंभीर होण्याची शक्यता असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्ग काढण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. ...