चांदवड : चांदवड तालुक्यात ११ गावे,२१ वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असुन दररोज ३ टॅँकर द्वारे ११ फेऱ्या मारण्यात येत आहे.मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावावर विहिरी,बोअरवेल,जलसाठे कोरडे ठाक पडल्याने बºयाच भागात पाणी टंचाईच ...
देवळा : वाजगाव येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावात पाण्याची सोय व्हावी यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता येथील दिपक दामोदर देवरे या शेतकऱ्याने स्वखर्चाने बोअरवेल करून आदर्श निर्माण केला आहे. ...
पाटोदा : येथून जवळच असलेल्या मुरमी या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अबाल वृद्धांना पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरावे लागत आहे. ...
येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे ...
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. टेंभुर्णी परिसरासह जाफराबाद तालुक्यात श्रमदानातून अनेक गावे पाणीदार होण्यासाठी पुढे सरसावली आहेत. ...