लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

नळाला गढूळ पाणी - Marathi News | Turbulent water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नळाला गढूळ पाणी

शहरात महिनाभरापासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. ...

दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलेलीच - Marathi News | For ten years, the water supply scheme has been started | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलेलीच

दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही. ...

तीन गावांत जलसंकट गडद; धरणाचे पाणी सोडा - Marathi News | Water conservation in three villages; Release the dam's water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन गावांत जलसंकट गडद; धरणाचे पाणी सोडा

देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह क ...

सहा तासात पोहचू शकेल डांर्गोर्लीत पाणी - Marathi News | Water in danjorli can reach in six hours | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहा तासात पोहचू शकेल डांर्गोर्लीत पाणी

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर परिणाम झाला. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल् ...

सडक अर्जुनी तालुक्यात पाणी पेटले - Marathi News | Water was flooded in the Arjuni taluka of the road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सडक अर्जुनी तालुक्यात पाणी पेटले

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आह ...

५६ वर्षांत पहिल्यांदाच विहिरी आटल्या - Marathi News | For the first time in 56 years, there were wells | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :५६ वर्षांत पहिल्यांदाच विहिरी आटल्या

तालुक्यातील चितेगाव येथील विहिरी तब्बल ५६ वर्षानंतर पहिल्यांदाच आटल्या. त्यासोबतच गावात नदीद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना देखील कुचकामी ठरली आहे. परिणामी चितेगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांनी पाण्यासाठी पायपीट करावी ला ...

गाळामुळे तलावातील पाणीक्षमता घटली - Marathi News | Due to slurry the water level in the lake decreases | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गाळामुळे तलावातील पाणीक्षमता घटली

शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे. ...

३६५ गावांची टँकरवर मदार - Marathi News | 365 villages depend on tanker | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३६५ गावांची टँकरवर मदार

वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी तब्बल ४२२ टँकरला मंजुरी दिली ...