टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाराचा वापर करु न आमगाव तालुक्यातील १५ गावे-वाड्या, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चार गावे-वाड्या व देवरी तालुक्यातील सहा गावे-वाड्यांमध्ये एकूण २५ नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यत ...
भर उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे गावची गावे पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या पुनर्वसन भागातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु असताना नगर पंचायत व निसर्ग मंडळाच्यावतीने टॅकरद्वारे येथे पाणी पु ...
एप्रिल-मे हिटचा तडाखा बसल्याने वैनगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका तुमसर शहराला बसला असून मागील सहा दिवसांपासून शहराचा पाणीपूरवठा ठप्प पडला आहे. ...
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजरथ येथे दशक्रिया विधीसाठी भाविकांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे गोदावरी पात्र कोरडे पडल्याने आंघोळीसाठी पाणीच राहिले नसल्याने भाविकांचा हिरेमोड होत असताना येथील काही नागरिकांकड ...
लोहोणेर : गेल्या पंधरा दिवसांपासून येथील गिरणा नदीचे पात्र कोरडेठाक पडले असल्याने या नदीवर अवलंबून असलेल्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
वाढत्या तापमानामुळे तसेच भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील तलाव, बोड्या, नदी, नाले कोरडे पडले आहेत. परिणामी पाळीव जनावरांसह नागरिकांपुढे पाणी टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे. ...
इगतपुरी : पिण्याच्या पाण्याची जीवघेणी टंचाई असल्यामुळे थेट विहिरीत उतरून पाणी काढणार्या महिला त्रंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी गावात आहेत. नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी या गावातील महिला जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढतांनाचे चित्रीकरण दाखविले ...