लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

परभणी : टंचाई निवारणासाठी सव्वा कोटींची तरतूद - Marathi News | Parbhani: Provision of Rs. 500 crore for redressal of scarcity | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : टंचाई निवारणासाठी सव्वा कोटींची तरतूद

जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ कोटी ३५ लाख ३६ हजार रुपयांच्या कामांचे नियोजन केले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंतचा हा कृती आराखडा असला तरी प्रत्यक्षात अद्याप या आराखड्यातून कामांना प्रारंभ झाला नाही. ...

परभणी : सेलू तालुक्यातील बारा गावांतील नळ योजना बंद - Marathi News | Parbhani: Nal plan closure of twelve villages in Selu taluka is closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सेलू तालुक्यातील बारा गावांतील नळ योजना बंद

तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ...

विंधनविहिरीवरून ग्रामसेवकांची कानउघडणी - Marathi News | Vandalism of Gramsevaks from the Fuel Boundary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंधनविहिरीवरून ग्रामसेवकांची कानउघडणी

जिल्ह्यात पाणी आणि दुष्काळाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असताना विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधन विहिरीस पाणी लागले, तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...

आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | Tribal Women's Handa Morcha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे त ...

परभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ - Marathi News | The base reached by 20 projects in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ

यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणी ...

सारखी पिरपिर नको, कारखान्यांना नीट गिळू दे आधी; राज ठाकरेंचा पुन्हा 'व्यंग'वार - Marathi News | Raj Thackeray's draw caricature on Suger factory and state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारखी पिरपिर नको, कारखान्यांना नीट गिळू दे आधी; राज ठाकरेंचा पुन्हा 'व्यंग'वार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या व्यंगचित्रांमधून ताशेरे ओढत आहेत. ...

चार दिवसानंतरही निळवंडेचे पाणी जायकवाडीत पोहोचेना - Marathi News |  Even after four days, the water of the Nilvande water has reached Jaiwakwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार दिवसानंतरही निळवंडेचे पाणी जायकवाडीत पोहोचेना

निळवंडेतून सोडण्यात आलेले पाणी चार दिवसांनंतरही जायकवाडी धरणात पोहोचलेले नाही. कालव्याला पाणी सोडणे, बंधारे भरून घेण्याच्या प्रकाराने जायकवाडीकडे येणारा पाण्याचा प्रवाह अतिशय संथ आहे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण ...

महाराष्टÑ पाण्यावर पेटतोय का? पेटविण्याचा प्रयत्न होतोय का? - Marathi News | Maharashtak is drinking water? Is it trying to amend? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्टÑ पाण्यावर पेटतोय का? पेटविण्याचा प्रयत्न होतोय का?

महाराष्टÑ पाण्यावर पेटतोय का? पेटविण्याचा प्रयत्न होतोय का? असे मूलभूत व गंभीर प्रश्न आज येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित केले. ...