लिंबोटीचे पाणी लातूर जिल्हा पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यासह ६५ गावांना दिले जात आहे.त्यामुळे लोहा-कंधार मतदारसंघातील हिरव्या शेतीला उजाड, ओसाड करण्याचे षडयंत्र आहे. ...
टंचाई परिस्थितीमध्ये टँकर आणि विहीर अधिग्रहणासाठी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांची संख्या वाढली असून, प्रलंबित प्रस्तावांची संख्याही ३५ वर पोहचल्याने टंचाई उपाययोजनांची कामे संथगतीने होत असल्याचे दिसत आहे़ ...
हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़ ...