येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय अहवालानुसार कांद्याची आवक ३२० क्विंटलची झाली असून कांद्याला कमीत कमी २५०० ते ४५०० रूपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. मात्र चांगल्या प्रतिचा कांदा किरकोळ बाजारात ८० ते ९० रूपये किलो विक्री होत असल्याने कांद्याने ...
हिवाळ्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस व ...
शहरातील सराफ बाजारात वर्षानुवर्षे भरणाऱ्या फुलबाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेने गेल्या आठवड्यात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली व फुलविक्रेत्यांना गणेशवाडीतील भाजीमार्केटमध्ये जागा दिली. ...
जुने सिडको भागातील शॉपिंग सेंटर येथे भाजीबाजारासाठी गाळे बांधण्यात आले असूनही मुख्य रस्त्यावर भाजीबाजार भरत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होत आहेत. ...
भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका सर्व प्रकारच्या शेतमालावर जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने पालेभाज्या दर टिकून आहे. ...