राजीवली येथील वनखात्याच्या जागेवर झालेल्या चाळी उध्वस्त करण्यासाठी मंगळवारपासून धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सागरी सुरक्षा अभियानाचे कारण देत पोलीस संरक्षण नाकारल्याने कारवाई स्थगित करावी लागली आहे. ...
वाढत्या वाडा शहराची लोकसंख्येने ३५ हजाराचा आकडा पार केला असला तरी दररोज निघणाऱ्या कचºयासाठी डम्पिंग ग्राऊंडचा विषय सुटलेला नाही. शहरातील राजकारणाची धुरा नगरपंचायत होण्या आधी व नंतर शिवसेनेकडेच राहीली असल्याने अनेक वर्षांपासून खितपत असलेल्या या दुर्गं ...
टेस्टट्यूब प्रक्रियेद्वारे अविवाहित मातेच्या पोटी जन्मलेल्या मुलीच्या जन्मदाखल्यावरून वडिलांचे नाव हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी दिले. महापालिकेने यापूर्वी ज्या संस्थांना मुलीचा जन्मदाखला दिला ...
पदवीधर मतदारांनी अर्ज करताना दिलेली वैयक्तिक माहिती राजकीय पक्षाच्या हाती लागल्याची गंभीर बाब स्वाभिमानी वसईकर संघटनेने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. ...
अवैध रित्या होणारी वाहतूक रोखण्याची जबाबदारी असणाºया पोलिसांकडून चिरीमिरीच्या मोहाने केला जाणारा कानाडोळा येथील एका जागृक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत असतांना हप्तेबाज पोलीसांनी त्याला चौकीत नेवून पट्ट्याने मारहाण करुन केलेले रेकॉर्डिंग डिलिट ...
कुपोषणाची समस्या असलेल्या दुर्गम भागातील आदिवासी व कातकरींना तांदूळ तीन रुपये आणि गहू दोन रुपये किलोने सवलतीच्या दरात वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीत त्यांनी आदिवासी कातकºयांच्या समस्यांचा निपटरा ...
शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त ...
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने डोकेवर काढल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा रोष वाढलेला आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये महाराष्ट्र- गुजरात राज्यात कमालीची तफावत आहे. त्यामुळे सीमा भागातील पंप चालकांची आर्थिकगणित बिघडल्याने डोकेदुखी वाढली आहे. ...