डहाणूच्या किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांपासून दिवस, रात्र वीजपूरवठा सातत्याने खंडीत होत आहे. परिणामी वीजेवर अवलंबुन असलेल्या झेरॉक्सची दुकाने, पिठाच्या गिरण्या, डायमेकर्स, लघुउद्योजक तसेच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होत असल्याने महावितरणच्य ...
वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दुर्वेस गावातील आदिवासींच्या नावे असणाऱ्या नवीन शर्त जमिनीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करणाºया ठेकेदाराला ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही तिस त्याने के राची टोपली दाखविली आहे. ...
- शशी करपेवसई - तालुक्यात सुरु असलेल्या खंडणी प्रकरणात वसई विरार महापालिका आणि पोलीसच जबाबदार असून २००९ पासून दाखल झालेल्या अर्जांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील, असे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या त ...
डिसीपीएस (परिभाषित अंशदायी पेन्शन योजना) ही अन्यायकारक योजना बंद करु न जुनी योजना लागू करावी तसेच शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी रोखणारा २३ आॅक्टोबर चा शासन निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातिल शिक्षक व इतर विभागातील शासकीय कर्मचारी ...
तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले. ...