संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी दि.१२, गुरुवारपासून कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कार्यालयात उपस्थिती लावली होती. ...
घोलवड, डहाणू, बोर्डी तसेच परिसरातील हजारो चिकू बागायतदारांना आर्थिक वैभव मिळवून देणाऱ्या तसेच सुमारे पाच हजार आदिवासी कामगारांना रोजगार देणा-या जगप्रसिध्द घोलवडचे चिकू गेल्या दोन, तीन महिन्यापसून आर्थिक संकटात सापडल्याने त्याच्यावर अवलंबुन असलेल्या श ...
मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे. ...
पालघर व ठाणे जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांच्या उपवर मूला- मुलींचे विवाह लावण्यासाठी धर्मादाय संस्थांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विक्र मगड येथे रविवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धर्मदाय संस्था सामुदायिक विवाह सोहळा पालघर शुभमंगल ...
परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी ...