संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़. त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़. ...
औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील गीते पिंप्री गावाजवळील पुलावर एक कंटेनर आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती़ ही घटना १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास घडली़ ...
शहरातील उड्डाण पुलावर रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून मोबाईलवर बोलणाऱ्या ट्रक चालकांमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाल्याने या दोन्ही ट्रक चालकांना उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी प्रत्येकी २ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़ १५ ...
या कारवाईबाबत नागरिकांचा आक्षेप नव्हता; मात्र टोइंग वाहनावरील ठेकेदाराच्या ‘त्या’ लोकांकडून नागरिकांना दिली जाणारी वागणूकीविषयी प्रचंड रोष जनसामान्यात निर्माण झाला. ...