राज्य शासनाने नवी मुंबई निर्मिती करताना हार्बर रेल्वे मार्गावर सिडकोने वाशी ते पनवेल दरम्यान उभारलेल्या छतावर वाहनतळ उभारलेले खारघर रेल्वे स्थानक हे छतावर वाहनतळ उभारलेले पहिले वाहनतळ आहे. ...
परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच ठेवावे. अपघाताचे वाढते प्रमाण कसे कमी करता येईल यावर भर द्यावा, ...
जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. ...
राज्य सरकारने रिक्षांसाठी मुक्त परवाना धोरण अवलंबल्याने कल्याण आरटीओ हद्दीत १५ हजार नव्या रिक्षांची भर पडली आहे. त्यामुळे रिक्षांची एकूण संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे. रिक्षांची संख्या वाढली असली, तरी पुरेसे रिक्षातळ नाहीत. ...