आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शहरात पुणे, मुंबईसारख्या महानगरांप्रमाणे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. उपचाराचा खर्चही तुलनेत औरंगाबादेत कमी आहे. त्यामुळे औरंगाबादला मेडिकल टुरिझम खुणावत आहे; परंतु मर्यादित विमानसेवेमुळे त्यास खोडा बसतो. ...
रंकाळा तलाव सुशोभीकरणाचा १५ कोटींचा आराखडा तयार करण्यात यावा, त्यास प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमातून मान्यता दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात मंत्री पाटील यांच्या अध ...
देश-विदेशातील नवनव्या ठिकाणांना भेट देण्याची सर्वांचीच इच्छा असते. निसर्गसौंदर्याने नटलेलं आणि भरपूर अॅडव्हेचर्स असलेल्या टूरिस्ट प्लेसवर फिरण्याची मजा काही औरचं. ...
चंद्रपूर जिल्हा कारागृह ही कैदी बांधवांना ठेवण्याची जागा नसून हा आदिवासी समाजाचा राजवाडा आहे. तो मोकळा करा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली. ...
बॉलिवुडचे चार्मिंग कपल दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार, या वर्षी 10 नोव्हेंबरला हे दोघेही आपली लग्नगाठ बांधू शकतात. ...