भाजपाचे नेते अन्वर खान यांच्या सुरक्षा रक्षकाकडून शुक्रवारी त्याची सर्व्हिस रायफल हिसकावून घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ...
जम्मू आणि काश्मीरच्या हाकुरा (जिल्हा अनंतनाग) भागात सोमवारी पहाटे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. इथे अतिरेकी असल्याची माहिती मिळताच शोधमोहीम रविवारी रात्री सुरू केली गेली होती, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. ...
मुंबईवर झालेल्या पहिल्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे झाली़ या बॉम्बस्फोट मालिकेनंतर देशाच्या तपास यंत्रणेलाच चपराक बसली़ पाकिस्तान हा आपला एकमेव शत्रू व त्यानेच हा हल्ला केला हेही त्यातून समोर आले. त्यानंतर डोळ्यात तेल घालून आम्ही देशाचे रक्षण करू, अ ...
१२ मार्च १९९३ ला मुंबई बॉम्बस्फोटाची बातमी टीव्हीवर पाहिली आणि माझे मन सुन्न झाले. त्या वेळी मी जळगावला वकिली करत होतो. हे स्फोट कोणी केले, का केले, हे प्रश्न सामान्यांप्रमाणे माझ्याही मनात घोळू लागले. दोन-तीन दिवसांनी बातमी आली की, या साखळी बॉम्बस्फ ...
‘दहशतवाद’ हा विषय आज जागतिक पातळीवर चिंतेची बाब आहे. कुठे सिरिया, कुठे अफगाणिस्तान, आपल्या देशात तर काश्मीर सतत जळतोय. हे सारे पाहिले की मन अस्वस्थ होते. कारण हे नुसते पाहणे नाहीये, तर या जिवंत अनुभवातून मी स्वत: होरपळून निघालोय. ...
जम्मू-काश्मिरमध्ये भिंबेर गली भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेपलीकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने गुरुवारी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. ...