आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास सुरू झाला आहे. आता “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” कार्यक्रम १४ आणि १५ जुलै रोजी येत आहे अनुक्रमे मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये नवीन पर्वाच्या ऑडिशन्स घेऊन. ...
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स नुकत्याच गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथे पार पडल्या. कार्यक्रमाच्या या ऑडिशन्सला रत्नागिरीमधील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ...