भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारतीय पंच नितीन मेनन यांनी जबरदस्त काम केलं. त्यांनी दिलेल्या अचूक निर्णयांची क्रिकेट विश्वात सध्या जोरदार चर्चा आहे. पण नितीन मेनन यांच्याबद्दलची इतर माहिती आपण जाणून घेणार आहोत. ...
भारतानं वनडे वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक मोठं विधान केलंय. ...
irat Kohli And Rohit Sharma Renew Their Friendship In Quarantine And With Ravi Shastri S Guidance: कोरोना कामी आला, नियमांचा फायदा झाला; 'असा' संपला विराट-रोहितमधील दुरावा ...
इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवता मालिका जिंकली. त्यानंतर, टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत असून इंग्लडच्या सॅम करणच्या खेळीचंही अनेकांनी कौतुक केलंय. विरेंदर सेहवागनेही सॅमचं कौतुक केलं असून इंग्ल ...
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अन् मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागील चार महिन्यांत टीम इंडियाला जवळपास १० तगडे खेळाडू मिळाले आहेत आणि ही युवा फौज भल्याभल्या प्रतिस् ...